Skip to main content

कालमापन ( दिनदर्शिका )


कालमापन( दिनदर्शिका )

* वर्षाचे 12 महिने असतात.
* जानेवारी (31), फेब्रुवारी(28/29), मार्च   (31),एप्रिल(30), मे(31), जून(30), जुलै     (31), ऑगस्ट(31), सप्टेंबर(30), ऑक्टोबर   (31)  नोव्हेंबर(30), डिसेंबर(31)
* सामान्य वर्षाचे एकूण दिवस 365 असतात. * ज्या इसवी सनाला 4 ने निःशेष भाग जातो     त्या वर्षास लीप वर्ष म्हणतात.   उदा.1992,1996,2000 2004,2008
 * लीप वर्षाचे एकूण 366 दिवस असतात.     लीप वर्षात एकूण 52 आठवडे व 2 दिवस   असतात
* लीप वर्षात फेब्रुवारी चे दिवस 29 असतात. * जे लीप वर्ष नाही त्या वर्षी स्वातंत्र्यदिनी जो   वार असतो त्याच्या लगतचा पुढचा वार त्याच   वर्षीच्या प्रजासत्ताक दिनी असतो.
* एकाच वर्षाचे स्वातंत्र्यदिन, टिळक पुण्यतिथी, बालदिन,व शिक्षक दिन एकाच  वारी येतात व महाराष्ट्र दिन, गांधी जयंती आणि नाताळ हे दिवस एकाच वारी येतात.
* 28 दिवसांच्या महिन्यात सर्व वार चार-चार वेळा येतात.
* 29 दिवसाच्या महिन्यात फक्त 1 तारखेचा वार पाच वेळा येतो.
* 30 दिवसाच्या महिन्यात फक्त 1 व 2 तारखेचा वार पाच वेळा येतो.
* 31 दिवसांच्या महिन्यात फक्त 1, 2 व 3 तारखेचा वार 5 वेळा येतो.

Popular posts from this blog

Online test 3 धार्मिक समन्वय इयत्ता : सातवी विषय: इतिहास

  3. धार्मिक समन्वय इयत्ता : सातवी       विषय: इतिहास https://forms.gle/SJCuWK1vyBNWBwBU8

इ.सातवी पाठ 1.इतिहासाची साधने ( स्वाध्याय )

       तुळजाभवानी प्राथमिक विद्यामंदिर तुळजापूर इयत्ता : सातवी  विषय : इतिहास पाठ 1.इतिहासाची साधने ( स्वाध्याय )    विद्यार्थ्याचे नाव : -----------------------------------हजेरी क्र. निर्मिती : श्री.संसारे एम्.के --------------------------------------------------------------------- प्रश्न 1.खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. भौतिक साधनांची नावे लिहा?                      -------------------------------------------------------------------- 2.लिखित साधनांची नावे लिहा? --------------------------------------------------------------------- 3.मौखिक साधनांची नावे लिहा? -------------------------------------------------------------------- 4.इतिहास म्हणजे काय? --------------------------------------------------------------------- 5.इतिहासाची साधने कशाला म्हणतात? --------------------------------------------------------------------- 6.ताम्रपट म्हणजे काय? ----------------------------------------...

७.स्वराज्याचा कारभार Online test इयत्ता सातवी

                       ७..स्वराज्याचा कारभार      शिवाजी महाराजांची स्थापना केली.स्वत:स राज्याभिषेक करवून घेतला. राज्याभिषेकानंतर त्यांनी दक्षिण दिग्विजय केला. स्वराज्याचा विस्तार झाला. स्वराज्यात महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व ठाणे या जिल्ह्यातील बराचसा प्रदेश अंतर्भूत होता तसेच कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू राज्यातील काही भाग स्वराज्यात समाविष्ट झालेला होता. विस्तारत गेलेल्या स्वराज्याचा कारभार सुरळीतपणे व्हावा,त्यामध्ये लोकांचे कल्याण साधले जावे, यासाठी महाराजांनी स्वराज्याची घडी बसवली.          आज आपण स्वराज्याचा कारभार या पाठातील अष्टप्रधानमंडळ, शेतीविषयीचे धोरण, तत्कालीन खेड्यांचे अर्थकारण, व्यापार व उद्योग, लष्करी व्यवस्था, किल्ले, सागरी किल्ले, आरमार  इत्यादी घटकावर आधारित Online test सोडवूया. Loading…